शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

तहसील एकीकडे तर ठाणे दुसऱ्या तालुक्यात

By admin | Updated: July 18, 2014 01:50 IST

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ तालुक्यातील त्या सहा गावांच्या ग्रामस्थांचा चौदा वर्षापासूनचा वनवास अद्यापही संपला नाही़

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळतालुक्यातील त्या सहा गावांच्या ग्रामस्थांचा चौदा वर्षापासूनचा वनवास अद्यापही संपला नाही़ तहसील कार्यालय एकीकडे तर पोलिस ठाणे दुसरीकडे असल्याने त्या गावकऱ्यांची ‘पायपीट’ कधी थांबणार? असा प्रश्न सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे़ छोट्या गोष्ठीसाठी मोठे रान उठविणारे नेते, कार्यकर्ते सर्वजणच दुर्लक्ष करीत असल्याने सामान्य नागरिकांचा वेळ, पैसा मात्र अनाठायी खर्च होत आहे़शिरूर अनंतपाळ तालुक्याची निर्मिती जून १९९९ साली झाली़ त्यावेळी उदगीर तालुक्यातील दैैठणा, शेंद (उ़), कानेगाव, शेंद (प़), तिपराळ, शेंद (द़) ही सहा गावे शिरूर अनंतपाळशी जवळ असल्याने उदगीर तालुक्यातून शिरूर अनंतपाळ तालुक्यात समाविष्ट झाली़ तेव्हापासून या सहा गावांना तहसील कार्यालयासाठी शिरूर अनंतपाळ आणि पोलिस ठाण्यासाठी उदगीर, देवणी येथे जावे लागत असल्याने तालुका निर्मितीच्या चौदा वर्षानंतरही या गावांचा वनवास संपलेला नाही़ या सहापैैकी शेंद उत्तर, कानेगाव, शेंद दक्षिण, तिपराळ, शेंद पश्चिम या पाच गावांना देवणी पोलिस ठाण्यास जावे लागते़ तर दैैठणा गावास उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यास जावे लागते़ त्यामुळे सहा गावांची ‘पायपीट’ थांबणार कधी हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे़पोलिस ठाण्याच्या कामासाठी हाकेच्या अंरावरील शिरूर अनंतपाळ पोलिस हद्दीचे कारण सांगून हतबलता दाखवीतात़ त्यामुळे ४० कि़मी़चे अंतर कापत वेळ अन् पैैसा खर्च करावा लागतो़ म्हणे, प्रस्ताव मंत्रालयात पडूनयाबाबत उपविभागीय पोलिस कार्यालयाशी संपर्क साधला असता सदरील सहा गावांना शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यास जोडण्याबाबचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठविला असल्याची माहिती अनेक दिवसापासून प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले़ प्रस्तावास मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे़