शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर-प्रत्युत्तराने गरमा-गरमी

By admin | Updated: October 2, 2014 00:35 IST

पांडुरंग खराबे , मंठा परतूर मंठा विधानसभा मतदार संघात प्रचारासाठी प्रसार माध्यमांबरोबरच सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. उमेदवार वेगवेगळे स्लोगन टाकून मतदारावर


पांडुरंग खराबे , मंठा
परतूर मंठा विधानसभा मतदार संघात प्रचारासाठी प्रसार माध्यमांबरोबरच सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. उमेदवार वेगवेगळे स्लोगन टाकून मतदारावर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षाकडून त्याला जोरदार प्रतिउत्तर मिळत असल्याने दररोज गमती जमती होत आहेत.
सोशल मिडीयाचा वापर सर्वच उमेदवार प्रभावीपणे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रा.राजेश सरकटे यांनी ‘चेहरा नवा आहे, बदल हवा’ असे घोषवाक्य सोशल मिडीयावर टाकले तर त्याला विरोधी पक्षाचे विनोदी कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रत्यूत्तर दिले. ते ‘चेहरा नवा आहे, बदल हवा आहे, परंतु, वाटप केव्हा आहे, तवा गरम आहे’ अशी टिप्पणी केली. काँग्रेसचे उमेदवार सुरेशकुमार जेथलिया या निवडणुकीत विकास कामाच्या मापाची घोषवाक्ये सोशल मिडीयावर टाकली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विकासपर्ण पुस्तकाच्या प्रकाशनाची छायाचित्रेही अपलोड केली. यावर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘बस झाल्या विकासाच्या गप्पा, आता फक्त साखरे अप्पा’ असे प्रत्युत्तर दिले.
भाजपाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर ‘दमदार आमदार म्हणून घोष वाक्य टाकले तर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही कोणाच्याही हातात महाराष्ट्र देणार का ? मराठी माणसांनी करायच काय ? असे घोषवाक्य टाकले. तर शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ साखरे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘निश्चय पक्का, आता साखरे अप्पा’ हे घोषवाक्य अपलोड केले. तर मनसेचे उमेदवार बाबासाहेब आकात कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळी झाला घात, आता फक्त आकात’ हे वाक्य टाकले. एकूण मतदार, कार्यकर्त्यांना जोरदार व चविष्ठ चर्चा ऐकावयास मिळत आहे.
अनेक सोशल मीडिया वरून आक्षेपार्ह फोटो मजकूर, टाकून निवडणूक विभागाची कार्यवाही होऊ शकते असा दम देऊनही विविध राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांचे फोटो, घोषवाक्य वर्तमान पत्रातील आलेल्या बातम्यांचे कात्रण सोशल मीडियावर टाकून देतात.
४यात आणखी विशेष बाब म्हणजे रोजच्या या सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या मजकूराला आता काही लोक चांगलेच वैतागले असल्याचे बोलले जात आहे.