शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जागरण गोंधळात घुसली रिक्षा

By admin | Updated: May 20, 2014 01:10 IST

गेवराई : महामार्गालगत सुरू असलेल्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात प्रवाशांना घेऊन निघालेला रिक्षा घुसली. या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले.

गेवराई : महामार्गालगत सुरू असलेल्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात प्रवाशांना घेऊन निघालेला रिक्षा घुसली. या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. ही घटना सोमवारी पहाटे ४ वाजता सावरगाव येथे घडली. कचरू लक्ष्मण शेवाळे (वय-४० रा. सोमटाळा जि. अहमदनगर) असे मयताचे नाव आहे. भगवान सूर्यभान नागरगोजे, विठ्ठल गोपाल इंगोले (दोघे रा. सावरगाव), कृष्णा रघुनाथ गायकवाड, सखूबाई रघुनाथ औटी (दोघे रा. जोडमालेगाव ता. गेवराई) व अन्य एक यांचा जखमीत समावेश आहे. कल्याण- विशाखापट्टणम् या राष्टÑीय महामार्गावरील सावरगाव येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. सोमवारी पहाटे हा कार्यक्रम ऐन रंगात आलेला असताना राहुरी येथून गेवराईकडे निघालेली रिक्षा (क्र. एम.एच.१७ ई- ७४४१) च्या चालकाचा ताबा सुटल्याने थेट जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात घुसली. यावेळी भाविकांच्या बाजूला दुचाकी उभ्या होत्या. रिक्षा त्या दुचाकींना चिरडून भाविकांच्या गर्दीत घुसली. त्यामुळे रिक्षाचा वेग कमी झाला. अन्यथा आणखी काही भाविक चिरडले गेले असते, असा अंदाज प्रत्यक्षदर्र्शींनी व्यक्त केला. घटनेनंतर फौजदार पठाण, पो.कॉ. वाहेद पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली. रिक्षा चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. (वार्ताहर)