शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

जैविक कचरा भस्मीकरण केंद्र उभारण्यास अपयश

By admin | Updated: January 19, 2015 00:57 IST

लातूर : जैविक कचरा भस्मीकरण केंद्र उभारण्यास मनपाला अपयश आले असून, आयएमएला मनपाने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे. दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही.


लातूर : जैविक कचरा भस्मीकरण केंद्र उभारण्यास मनपाला अपयश आले असून, आयएमएला मनपाने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे. दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही.
शहरातील रुग्णालयांतील जैविक कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मनपाची आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने भस्मीकरण केंद्र उभारावे, अशी मागणी तत्कालीन नगरपालिका व सध्याच्या महापालिकेकडे केली होती. मात्र मनपा प्रशासनाने या आश्वासनाची पूर्तता केली नाही. प्रदूषण महामंळाच्या १९९८ च्या नियमामुळे रुग्णालयांना आपल्या रुग्णालयातील जैविक कचरा हा भस्मीकरण केंद्रात नष्ट करावा लागतो़ या जैविक कचऱ्यात रुग्णालयातील वर्गीकृत कचरा आणि अन्य वर्गीकृत कचऱ्यांत हॉटेलमधील टाकून दिलेले अन्न, खाटीक खान्यातील प्राण्यांचे टाकावू अवयव, पॅथोलॉजी मधील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मनपाचीच आहे. त्यासाठी मनपाचे भस्मीकरण केंद्र असावे, अशी आयएमएची मागणी होती. दोन वर्षांपासून आयुक्त, महापौर, उपमहापौर यांच्या भेटी घेवून तसेच तत्कालीन राज्यमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी भस्मीकरण केंद्र तीन महिन्यांत उभारण्याचे आश्वासनही मिळाले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. (प्रतिनिधी)