शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात निकालाच्या टक्केवारीत बिलोली अव्वल

By admin | Updated: June 3, 2014 00:42 IST

नांदेड : जिल्ह्यात बिलोली तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३़७३ टक्के लागला आहे़ तर सर्वात कमी ८१़६० टक्के निकाल देगलूर तालुक्याचा लागला आहे़

नांदेड : जिल्ह्यात बिलोली तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३़७३ टक्के लागला आहे़ तर सर्वात कमी ८१़६० टक्के निकाल देगलूर तालुक्याचा लागला आहे़ जिल्ह्यात बिलोलीसह हदगाव, माहूर, हिमायतनगर आणि अर्धापूर तालुक्याचा निकाल हा ९३ टक्के लागला आहे़ बिलोली तालुक्यातील ८६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ त्यातील ८०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ हदगाव तालुक्याचा ९३़५५ टक्के निकाल लागला़ तालुक्यातील १ हजार १४८ पैकी १ हजार ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ त्याखालोखाल ९३़३७ टक्के निकाल हा माहूरचा असून ४६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ ४९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ हिमायतनगरचा निकाल हा ९३़२९ टक्के आहे़ ४४७ विद्यार्थ्यांपैकी ४१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर अर्धापूर ९३़१० टक्के लागला़ ४३५ विद्यार्थ्यापैकी ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ मुदखेड तालुक्याचा निकाल हा ९२़१ टक्के लागला़ ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे़ एकूण परीक्षार्थ्यांची संख्या ५३८ होती़ नांदेड तालुक्याचा निकाल हा ९१़७९ टक्के आहे़ तालुक्यातील ७ हजार ६९५ पैकी ७ हजार ६३ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे़ नायगाव तालुक्याचा निकाल ९१़७९ टक्के लागला आहे़ १ हजार ५५७ पैकी १४२६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले़ भोकर तालुक्यातील ७७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ भोकर तालुक्याचा निकाल हा ९१़०७ टक्के आहे़ मुखेड तालुक्याचा ९०़८५ टक्के निकाल लागला आहे़ तालुक्यातील १ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून १ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ लोहा तालुक्यातील १ हजार १५५ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तालुक्याचा एकूण निकाल हा ९०़८५ टक्के आहे़ किनवट तालुक्याचा एकूण निकाल हा ८९़८५ टक्के लागला आहे़ तालुक्यातून १ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ त्यातील १ हजार ६२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ कंधार तालुक्यात २ हजार १९२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे़ तालुक्यातून २ हजार ४ ७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ कंधार तालुक्याचा निकाल हा ८८़६४ टक्के निकाल आहे़ उमरी तालुक्याचा निकाल हा ८७़६१ टक्के आहे़ तालुक्यातील ५७३ विद्यार्थ्यांपैकी ५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ धर्माबाद तालुक्याचा निकाल ८६़३३ टक्के लागला आहे़ त्यात ६७३ विद्यार्थ्यांपैकी ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ तर देगलूर तालुक्यातील १ हजार ७९३ पैकी १ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ तालुक्याचा एकूण निकाल हा ९१़६० टक्के आहे़ (प्रतिनिधी)