शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

१३९ पदांसाठी ५ हजार ६६ अर्ज दाखल

By admin | Updated: May 30, 2014 00:27 IST

जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत १३९ रिक्तपदांसाठी ५ हजार ६६ उमेदवारांनी आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज दाखल केले आहेत.

जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत १३९ रिक्तपदांसाठी ५ हजार ६६ उमेदवारांनी आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज दाखल केले आहेत. या जिल्ह्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने जिल्हा पोलिस यंत्रणेने जाहिरातीव्दारे आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. खुल्या प्रवर्गासाठी ६२, अनुसूचित जातीसाठी २३, अनु. जमातीसाठी १३, विमुक्ती जमाती ४, भटक्या जमाती ४, भज (क)५, भज (ड)-३, विशेष मागासप्रवर्गासाठी २, इमावप्रवर्गासाठी २३ असे एकूण १३९ जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. १ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ५ मेरोजी आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यास सुरूवात केली. त्यास या जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. १३९ रिक्तजागांसाठी ५ हजार ६६ उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात ४ हजार ५४९ पुरूष व ५१७ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यातील १०३ अर्ज रद्द झाले आहेत. तर २२६ अर्ज अपूर्ण असल्यामुळे बाद ठरविण्यात आले आहेत. आता अंतिमत: ४ हजार ८४९ अर्ज या रिक्त पदांसाठी पात्र ठरविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस यंत्रणेने दिली. (प्रतिनिधी) दररोज ७०० उमेदवारांची चाचणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने पोलिस यंत्रणासुद्धा चक्रावून गेली आहे. त्यातून उमेदवार निवडीसाठी ६ जूनपासून या अनुषंगाने प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज आहे. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यासंदर्भात तयारीही सुरू झाली आहे. किमान आठ दिवस ही प्रक्रिया सुरू राहील, दररोज ७०० उमेदवारांना बोलाविले जाईल, असा अंदाज आहे.