शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वनांचे रक्षण करणे सर्वांचीच जबाबदारी - आक्केवार

By admin | Updated: November 10, 2015 01:37 IST

मानवी जीवन सुखी राहण्यासाठी वनाची नितांत गरज आहे. असलेले वन अतिक्रमणासाठी व इतर कामासाठी तोडल्या जात आहे.

शंकरपूर : मानवी जीवन सुखी राहण्यासाठी वनाची नितांत गरज आहे. असलेले वन अतिक्रमणासाठी व इतर कामासाठी तोडल्या जात आहे. वनच जर नसेल तर या पृथ्वीतलावर मानवी जीवन राहणार नाही. त्यामुळे वनाचे रक्षण करणे सर्वांचीच जवाबदारी आहे, असे प्रतिपादन चिमूरचे वनपरिक्षेत्राधिकारी के.आर. आक्केवार यांनी केले.ते शंकरपूर जवळील चकजाटेपार येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्यावतीने शुक्रवारी आयोजित सभेत बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूरचे अमोद गौरकर, वनपाल एस.डी. डांगे चकजाटेपवार संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय नागोसे, डोंगरगावचे मनोहर राणे, सरपंच लिला राणे, वनरक्षक भवने, जयदेव मून आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी श्रमदानातून गावालगत असलेल्या झुडपी जंगलातील झाडांची छाटणी केली. गावातील जनतेने वन व वन्यप्राण्यांचे रक्षण करणे व वन जागेवर अतिक्रमण करणार नाही याची जवाबदारी त्यांनी स्वीकारली.कार्यक्रमाचे संचालन व आभार वनरक्षक भवरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गावकऱ्यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)