जिनिंग व प्रेसिंग युनिट पूर्ण क्षमतेने चालविले जात नाही. यावरुन यापुढे या यंत्रणेला खासगी व हमीभाव दराने कापूस खरेदी करण्यात काही स्वारस्य नसल्याचे दिसून येते, असे म्हणत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या जिनिंगधारकांना नोटीस बजावून चांगलेच खडसाव ...
केंद्र सरकारने कपाशीला २६० रूपये, सोयाबीन १७०, तूर २००, बाजारी १५० रूपये आणि उडिदाच्या हमीभावात ३०० रूपयांची वाढ जाहीर केली. खरीप भाताचा हमीभाव गतवर्षीच्या तुलनेत २. ९ टक्के म्हणजे ५३ रूपयांनी वाढविल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे ‘ए’ ग्र ...
ब्रह्मपुरी शहर व तालुक्यातील दारूविक्री व अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सामाजिक संघटनांनी एकत्रि येऊन तहसीलदाराला निवेदन दिले होते. याची दखल घेऊन ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी नुकतीच विशेष पथके तयार करून शहरात व तालुक्यात छापे टाकण्याची कारवाई सुरू केली ...
वेकोलि प्रशासनाने महसूल विभाग व पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता नाल्यांमध्ये माती टाकून रस्ता तयार करत आहे. नाल्यांमध्ये माती टाकल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून नाल्यामध्ये मोठे मोठे दगड व माती जमा झाली आहे. नाल्याचा नैसर्गिक प ...
जून महिन्यांमध्ये चंद्रपुरातील बाजारपेठ शालेय साहित्यांनी सजलेल्या असतात. यंदाही वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स, कंपास बॉक्स, आकर्षक पेन्स, वॉटरबॅग, स्कूलबॅग आदींनी दुकाने सजली आहेत. लॉकडाऊनमध्ये दोन महिने कामधंदा नसल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली ...
चिमूर तालूक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी पळसगाव, खडसंगी व चिमूर बफर वनपरिक्षेत्रातील सात गावात मागील तीन ते चार महिन्यांपासून शर्मिली नावाच्या वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांनी अक्षरश: धूमाकूळ घालून चांगलीच दहशत माजवली आहे. ...
कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर १४ दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रूग्णालयातून सुटी दिली जायची. आता हा कालावधी दहा दिवस केला आहे. ...
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित), २० मे ( एकूण १० बाधित ), २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ), २५ मे ( एक बाधित ), ३१ मे ( एक बाधित ), २ जून ( एक बाधित ), ४ जून ( दोन बाधित ), ५ जून ( एक बाधीत ), ६ जून ( एक बाध ...
सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात व संपूर्ण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. याला आता हळूहळू तीन महिण्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आता लॉकडाऊनमधे थोडीफार शिथिलता दिल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आपल ...