आद्रा नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे छोटे-मोठे नाले वाहते झाले आहेत. खरीपाच्या पिकांसाठी यंदा अनुकूल हवामान व पावसाचीही साथ मिळाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे शेत शिवारात शेतकरी आंतर मशागतीच्या कामात ...
संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमाणात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोर ...
जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. उद्योगासोबत लोकसंख्या आणि वाहनांची संख्याही वाढली. उद्योगांतील स्फोटके व सायरणचा आवाजही वाढला. त्यामुळे अवाजवी आवाजाचा त्रासही वाढला आहे. आता हा त्रास ध्वनी प्रदूषण म्हणून समोर येत आहे. अनेकदा या वाहतुकीमुळे व त्यांच्या हा ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शेतीकामे तशी नवीन नाही. परंतु यावर्षी कोरोनामुळे शाळांना मार्च महिन्यांपासून सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे शेती मशागत, पीक पेरणी, जनावरे सांभाळणे आदी कामासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकांना हातभार लावत आहे. यावर ...
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने तसेच मुले दिवसभर टिव्ही पाहत बसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शाळा व खासगी क्लास चालकांनी विविध अॅपद्वारे व मोबाईलवरून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. ठराविक वेळेत सर्व मुलांना स्मार्ट फोन देऊन व्ह ...
शुक्रवारी उशिरा रात्री स्थानिक प्रशासनाला त्या युवकाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून त्या युवकास ताबडतोब चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रात हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर करंजी गाव कंटेनमेंट झोन घोषित ...
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने आगमन केल्यानंतर दडी मारली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर शनिवारीदेखील जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सायंकाळी ४ व ...
येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी क ...
यावर्षी कधी नव्हे असे लोकांचे हाल झाले. मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा देशात संसर्ग झाला आणि वैश्विक महामारीचे लोण संपूर्ण देशभर पसरले. या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सरकारने देशभर लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे सर्व कामे बंद झाली. उद् ...