शहरातील लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुदींकरणासाठी मनपा गंभीर नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षात सुरळीत होऊ शकली नाही. त्यातच आता ...
शंकरपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळील झुडपात नागरिकांना वाघ दिसून आला. याबाबतची माहिती गावात पसरताच बघ्याची मोठी गर्दी जमली. नागरिकांची गर्दी बघताच वाघ बाहेर निघाला. त्यामुळे लोकांची पळापळ झाली. यावेळी दोघेजण पडल्याने जखमी झाले. त्यांच ...
कृषी पदवीकेचे शिक्षण घेऊन स्वत: आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत एक एकरात २५ क्विंटल धान पिकाचे उत्पादन घेत १० एकर शेतीत वेगवेगळे पीक घेतले आहे. यातून आठ लाख रुपयांचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या या तरुणाने ग्रामीण भागातील तरूणांना शेती व्यवसायास प्रवृत्त करून आ ...
चंद्रपूर जिल्ह्यातील पिपर्डा येथील सहा, वनसडी, लोणी, गडचांदूर, चंद्रपूर येथील प्रत्येकी एका युवकाचा समावेश आहे. हे सर्व युवक आदिवासी समाजातील असून ते दमण येथे कामासाठी गेले होते. मात्र अचानक लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे सतर दिवस त्यांना आपल्या खोलीतच ...
एरवी तीन महिने आणि त्यातही ब्रह्मपूरी व सिंदेवाही या दोन्ही तालुक्यांना कोरोनाने धडक देऊनही नागभीड शहर कोरोनापासून दूर होते. मात्र ७ जून रोजी तालुक्यातील ४ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ माजली. अहवाल ...
संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोर ...
कागदोपत्री कामाचा पाठपुरावा न करता संंबधित कामे पूर्णत्वास नेण्यासंदर्भात अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजने अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांची माहिती, लसीकरण, जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री ...
वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोजा शेतकºयांना सोसावा लागत आहे. त्यातच मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त् ...
गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. यंदा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरत असून परिसरातील शंकरपूर, हिरापूर, आंबोली, डोमा, नवतळा, मांगलगाव, कवडसी देश, चिचाळा शास्त्री, किटाडी, टवराबोडी, साठगाव कोल्हारी, पांजरेपार, आ ...
अडेगाव देश येथील रहिवासी असलेले संघपाल गजभिये यांचे पत्नीसोबत संशयावरून नेहमी वाद व्हायचे. शुक्रवारी सकाळीसुद्धा या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात संघपाल सात महिन्यांची चिमुकली रुहानीला घेऊन निघून गेला. पत्नीही गावातील तंटामुक्त समितीकडे गेली. ...