जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू केली. या कालावधीत आंतरराज्य, आंतर जिल्हा, प्रवास बंद राहतील. शाळा, महाविद्यालय ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. दुकाना ...
पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपल ...
दहावीच्या निकालात आपल्याला इतरांपेक्षा कमी गुण मिळाले, या नैराश्येपोटी येथील एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
यावर्षी दमदार आणि अगदी वेळेवर पाऊस कोसळल्यामुळे संपूर्ण माणिकगड पहाड, जिवती तालुक्यातील छोटे-मोठे सर्व डोंगर हिरवागार दिसत आहे. श्रावण महिना सुरू झाला की, सणांची चाहुल लागते. गुरुपोर्णिमेपासून सुरू झालेले सण पुढे दिवाळीपर्यंत सुरू असतात. श्रावणात तर ...
जिल्ह्यासाठी हा महत्वपूर्ण मार्ग असून येथूनच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणापासून तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा राज्यापर्यंत वाहतूक केली जाते. या शिवाय लोखंड, सिमेंट कोळसा, गिट्टी खदान उद्योगाची जड वाहतूकही याच रस्त्याने होते. त्यामु ...
वर्तमानपत्रांनी आपली विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळे आपण या माध्यमावर विश्वास ठेवू शकतो. जगात व आपल्या अवती-भवती नेमके काय सुरु आहे. हे आपल्याला वर्तमानपत्रातूनच कळते. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे. सध्या सर्वांना कोरोनाची भीती सतावत आहे. व ...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्यास्थितीत ४६७ वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास रुग्णसंख्या १२७ वर पोहचली आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, मूल बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्याचा नंबर आहे. विशेष म्ह ...
गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये नागभीड तालुक्यातील सहा, बल्लारपुरातील तीन, गडचांदुरातील एका बाधिताचा समावेश आहे. याशिवाय कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पुरुष व तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे. राजुरा ठाण ...
२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. सद्यस्थितीत ही लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली आहे. राज्य शासनाने २००६ मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करीत आहे. परिणामी वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्यास अडचणी येत आ ...