शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

शासकीय कार्यालयात गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 5:00 AM

लॉकडाऊनमध्ये केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय कार्यालयाचे कामकाज चालवण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कामेच सुरू होती. इतर सर्व कामे बंद असल्याने शासकीय कार्यालये जवळपास ओस पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक तसेच इतर कामे केली जात होते. मात्र फारशी रेलचेल नव्हती.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमध्ये भीती : अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. लॉकडाऊनच्या चवथ्या टप्प्यात प्रशासनाने काही व्यवहाराला सूट दिली आहे. अनेक आस्थापनांना सुरू करण्याची परवानगी देत शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची टक्केवारी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह कामानिमित्त येणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. परिणामी शासकीय कार्यालयात बरीच वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.लॉकडाऊनमध्ये केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय कार्यालयाचे कामकाज चालवण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कामेच सुरू होती. इतर सर्व कामे बंद असल्याने शासकीय कार्यालये जवळपास ओस पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक तसेच इतर कामे केली जात होते. मात्र फारशी रेलचेल नव्हती. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनाने लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथील केल्यामुळे तसेच प्रशासकीय कार्यालयातही कामकाज सुरु केल्याने कार्यालयातील उपस्थिती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय एवढेच नाही तर जिल्हा परिषदेमध्येही वर्दळ वाढली आहे. सद्या सर्वाधिक गर्दी ही शहर व इतर जिल्ह्यामध्ये ये-जा करण्यासाठी पास मिळवणाऱ्यांची होत आहे. या गर्दीमुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.अधिकारी, कर्मचारी धास्तावलेचंद्रपूर जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय तसेच जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये पासेससाठी गर्दी वाढल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव तर होणार नाही ना, अशी भीतीही अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे. उपाययोजना म्हणून सावधगिरी बाळगली जात असून सॅनिटायझर व मास्क घालून काम केले जात आहे.

टॅग्स :Governmentसरकार