शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावला पाणीटंचाईची झळ !

By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST

शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईची झळ दिसून येत आहेत.

खामगाव: शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईची झळ दिसून येत आहेत. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबाबत नागरीकांचा रोष मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. शहराला दर पाच-सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असून वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम कधी पुर्णत्वास येईल याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. मात्र या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम लालफितशाहीत अडकले आहे. खामगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून सद्यस्थितीत ती ९५ हजाराच्या जवळपास गेली आहे. शहरात १0 हजारापर्यंत नळधारक असून ४00 सार्वजनिक नळ आहेत. ज्ञानगंगा धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. वामन नगर येथे १७ लाख लिटर तर घाटपुरीमध्ये २१ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. तर खामगाव शहरात या दोन टाक्यावरुन जवळपासच्या भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच शहरातील विविध भागात ४00 पेक्षा जास्त हातपंप असून यामधील ३५0 पर्यंत हातपंप सद्या सुरु आहे. बंद पडलेल्या हातपंपाचे दुरुस्तीसाठी पथक कधी येणार याची वाट पहावी लागत आहे. शहरात दररोज ६0 ते ६५ लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र शहरात जुनीच वितरण व्यवस्था असल्यामुळे वाढलेली भरमसाठ लोकसंख्या पाहता पाणी पुरवठा कमी पडत आहेत. पाच-सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खामगाव शहरात वाढला लोकसंख्येबरोबर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ६२ कोटी रुपयाची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासुन शिर्ला येथील मन प्रक ल्पापासून या योजनेचे काम सुरु आहे. आतापर्यंत या योजनेसाठी ४४ कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र ही योजना पुर्णत्वास जाण्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर अनेक अडथडे निर्माण होत असल्याचे वाढीव पाणीपुरवठा योजना मात्र फितशाहीत अडकली आहे.