शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठय़ाचा वाद टोकाला!

By admin | Updated: May 20, 2014 00:40 IST

मलकापुरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटल्याने सुमारे पाऊण लाख जनता चांगलीच अडचणीत आली आहे.

मलकापूर: मलकापुरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटल्याने सुमारे पाऊण लाख जनता चांगलीच अडचणीत आली आहे. मलकापूरसाठी १३ कोटीची नवीन योजना मंजूर झाली. मात्र तोवर गरज भागविण्यासाठी जिल्हा परिषद अखत्यारीत महाजल योजनेच्या नळगंगा धरणातील पाण्यासाठी वाकोडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाण्यासाठीचा हट्ट स्थानीय पालीका प्रशासनाने धरला आहे. मलकापूर शहरात २२ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे. स्थानिय पालीका प्रशासनाच्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सुजल निर्माण या योजनेत १३ कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरात दिली आहे. मे महिन्यात त्या कामाची निविदा प्रकाशीत झाल्यानंतर डिसेंबर १४ अखेरीस या योजनेतील जलवाहिनी बदल व नवीन मोटारपंपाचे काम पुर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तात्पुरती उपाययोजना म्हणून मलकापूर पालिका प्रशासनाने वाकोडी महाजल योजनेतुन पाण्याची मागणी केली आहे. पण त्यास वाकोडी ग्रामपंचायतीने एका ठरावाव्दारे नकार दिला आहे.