शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पावसामुळे चाराटंचईचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 1:18 PM

परतीच्या पावसाने पिकांबरोबरच जनावरांच्या चाºयालाही फटका बसला आहे.

- ब्रम्हानंद जाधव

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : परतीच्या पावसाने चारा पिकांचेही अतोनात नुकसान केले आहे. शेतात साठवून ठेवलेले कुटार भिजले असून, धऱ्यावरील उभे गवतही सडले आहे. त्यामुळे गुरांची भूक भागवायची कशी? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून चाºयाचे नियोजन सध्या सुरू आहे.परतीच्या पावसाने पिकांबरोबरच जनावरांच्या चाºयालाही फटका बसला आहे. जिल्ह्यात आधीच चारा पिकांची लागवड कमी प्रमाणात होते. त्यात आता पावसाने चाºयाचे नुकसान केल्याने चारा टंचाईचे संकट जिल्ह्यावर निर्माण झाले आहे. काही शेतकºयांनी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे कुटार शेतात साठवून ठेवलेले होते. ते सुद्धा या पावसाने भिजले आहे. काही कुटाराच्या ढिगांना बुरशी चढली आहे. शेताच्या बांधावर असलेले गवतही काळवंडले आहे. जिल्ह्यात गुरांची संख्या लाखोंच्या घरात आहे, परंतू त्यातुलनेत उपलब्ध चारा दरवर्षी कमी असतो. यावर्षी उपलब्ध चाºयाचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे गवत सडल्याने जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पशुपालक चिंताग्रस्त झाला आहे. सर्वत्र पीक नुकसानाचा सर्वे सुरू असताना पशुसंवर्धन विभागाकडून चाºयाचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुकास्तरावरून उपलब्ध चारा व किती चाºयाचे नुकसान झाले याची माहिती घेण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून पशुसंवर्धन विभागाकडून माहिती गोळा करण्यात येत आहे.शेतकºयांना चारा पिकाचे बियाणे उपलब्ध होणारपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे मका, ज्वारी, सोयाबीन या पिकांपासून मिळणारा चारा आता उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शेतकºयांना चारा उत्पादक बियाणे वितरीत करण्याचे संकेत पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी रविवारी जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेताना दिले. पावसामुळे ज्या ठिकाणी चाºयाचे नुकसान झाले आहे, त्याचा प्रथमिक सर्वे सुरू आहे. जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी चाºयाचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. सध्या प्रत्येक तालुकास्तरावरून उपलब्ध चाºयाचा आढावा घेण्यात येत आहे.- डॉ. पी. जी. बोरकर,जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी