हवेतील आर्द्रतेमुळे घाम खूप येतो. त्याने शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे डीहायड्रेशन (निर्जलीकरण) होते. डीहायड्रेशनमुळे उष्माघाताची शक्यता वाढते. थकवा येणे, ताप येणे, चक्कर येणे अशी उष्माघाताची लक्षणे आहेत.
...
गेले दोन महिने संध्यादेवी लढणार नाहीत; पण नंदाताई लढणार असे वातावरण झाले; पण त्यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाला काहींचा विरोध आहे. तोपर्यंत दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी हालचाली करीत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव राजेश यांचा समर्थ पर्याय तयार
...
चंद्रकांत कित्तुरे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्टÑात सर्वाधिक पावसाचे ठिकाण बनण्याचा मान राधानगरी तालुक्यातील वाकी या गावाने मिळविला ...
...
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नोकरभरतीवरून गोंधळ उडाला. सभेच्या सुरुवातीपासूनच स्टापिंग पॅटर्नास मंजुरी आणि नोकरभरतीचा ...
...
गेल्या चार पाच दशकात मराठी समाज नोकरी-धंद्यानिमित्त जगभरातील अनेक देशात स्थायिक झाला आहे आणि त्याबरोबर गणेशोत्सवही त्या देशात पोचला आहे असे ठामपणे म्हणता येईल.
...
सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्याने सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. लाडक्या ...
...