शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने शेतकऱ्यांची केली थट्टा

By admin | Updated: June 29, 2014 23:47 IST

भाजपचे सरकार सत्तेवर येताच १५ दिवसातच धानाच्या हमीभावात फक्त ५० रुपये वाढ केली. ही शेतकऱ्यांची सरकारने केलेली थट्टाच आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करुन राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय

भंडारा :भाजपचे सरकार सत्तेवर येताच १५ दिवसातच धानाच्या हमीभावात फक्त ५० रुपये वाढ केली. ही शेतकऱ्यांची सरकारने केलेली थट्टाच आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करुन राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय कृषिमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले.
राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषिमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी धनंजय दलाल, नाना पंचबुद्धे, अरुण गोंडाणे, वाय.के. हेडाऊ, रामदास शहारे, रवी शर्मा, मो.अशफाक हाजी सलाम, बी.आर. बनकर, व्ही.एल. दिवटे, मोहन खांदाडे, सत्तार खान, बळीराम कुंभलकर, नरेंद्र झंझाड, अज्ञन राघोर्ते, अनंतकुमार बोदेले, हेमंत सोनवाने, मंगेश कडव, विलास खांदाडे, हिरालाल बांगडकर, दिनेश काळे आदी उपस्थित होते. अलीकडे रासायनिक खते, बियाणे, अवजारे व साहित्याच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली. त्यातच भाजपने २,५०० रुपये समर्थन मूल्य देण्याचे जाहीर करुन जुन्या भावात केवळ ५० रुपये वाढ केली. ही सरकारने केलेली शेतकऱ्यांची थट्टाच आहे, असा आरोप करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)