गेल्या दीड वर्षांपासून नर्सरी, प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा बंद आहे. शहरी भागातील उच्च माध्यमिकचे वर्गही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकही प्रचंड अस्वस्थ झाले आहे. शाळा नसल्याने दिवसभर रिकाम्या राहणाऱ्या मुलांचे काय करावे असा पेच पालकां ...
जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभरात कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना होत्या. त्या दृष्टीने शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. सार्वजनिक गणेश मंडळाच्या तु ...
जिल्ह्यातील इयत्ता ८ ते १२ वीच्या ४४ शाळा आतापर्यंत सुरू झाल्या नाही. ज्या शाळा सुरू झाल्या नाही त्या शाळांच्या हद्दीतील ग्रामपंचायतींनी ठराव दिलेला नाही. काही ग्रामपंचायत खासगी शाळांच्या संचालकांना शाळा सुरू करण्याचा ठराव देण्यासाठी पैशांची मागणी कर ...
रोवणीनंतर पाऊस गायब झाल्याने धान पीक धोक्यात आले होते. तर पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने वाताव ...