या संपूर्ण मुद्यावर नागपूर विद्यापीठाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. ...
पालेभाजी खाल्ल्याने शरीराला पोषण मिळते हे माहित असूनही आपण भाजी खाण्याचा कंटाळा करतो, पण... ...
पवनी येथील राजेश लांजेवार यांची वरात रविवारी बैलगाडीतून काढण्यात आली. ...
या तलावाच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार दशकांपूर्वी शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचन होत होते. काळानुरूप या तलावांची अधोगती होत गेली. अतिक्रमणामुळे तलावांचे क्षेत्रही घटत गेले. ...
पाहा कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देताना अभिनेत्री छावी काय म्हणते... ...
गंभीर जखमी झालेले चालक विकास व त्यांची भाची निधी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...
धानाप्रमाणेच मोहफुलांची हमीभावाने शासकीय खरेदी केल्यास आदिवासीबहुल भागातील शेतकऱ्यांना त्याची मदत होऊ शकते. ...
यामध्ये सर्वाधिक ८० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. ...