शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत मिशन,डीआरडीएच्या कर्मचाऱ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST

अमरावती : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व ...

अमरावती : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी रविवारी सकाळी ८ ते १०.१५ वाजेपर्यत दोन तास जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत मिनीमंत्रालयाचा परिसर स्वच्छ केला.

स्वच्छ भारत मिशनच्या या मोहीमेत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांच्या पुढाकाराने स्वच्छता श्रमदान करून जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सदरचे उपक्रम तालुका, गावपातळीवर राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता विषयक उपक्रमात सहभाग भाग घेवून आपले गाव व परिसर स्वच्छ ठेवावा तसेच ओला, सुका व न कुजणारा कचरा नेहमी वेगवेगळा कचरापेटीच्या माध्यमातून संकलीत करावा. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करावे व न कुजणारा कचरा रिसायकल करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. मोहीमेचा समारोप स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आला. यावेळी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.