शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य विधानसभेने तीन कृषी कायदे रद्द करण्याचा ठराव घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST

अमरावती: केंद्र शासनाने सप्टेंबर महिन्यात पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशन बोलावून हे कायदे ...

अमरावती: केंद्र शासनाने सप्टेंबर महिन्यात पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशन बोलावून हे कायदे रद्द करण्याचा ठराव घेण्याची मागणी किसान आझादी आंदोलन समितीच्यावतीने बुधवारी करण्यात आली. याविषयीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात पारित केले तीन कृषी कायदे केंद्र शासनाने रद्द करावे, स्वामीनाथन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीचे काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी केंद्र शासनाने तातडीने मदत करावी, लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करून कृषी कायद्याचा विरोध करावा, महाराष्ट्र विधानसभेने केरळ, तामिळनाडू,दिल्ली, शासनाप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायद्याच्या विरोधात ठराव घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संयोजक, साहेबराव विधळे, सहसंयोजक महेंद्र मेटे, मराठा सेवा संघाचे अरविंद गावंडे, राजेंद्र ठाकरे, रोषण अर्डक, धनंजय तोटे, हरीष केदार, सुभाष धोटे यांच्यासह समतापर्व प्रतिष्ठान, बहुजन संघर्ष समिती, किसान सेवा संघ, किसान ब्रिगेड, किसान सभा, मराठा सेवा संघ, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इंडियन मुस्लीम लिग, संत्रा उत्पादक संघ, क्रांती ज्योती ब्रिगेड,एआयएसएफ, सत्याग्रह शेतकरी संघटना, आम आदमी, क्षत्रीय मराठा समाज, तुकडोजी महाराज युवक विचार मंच, हम भारत के लोग, जाणीव प्रतिष्ठान, आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.