शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

पश्चिम विदर्भातील ४६९ लघुप्रकल्पांत सात टक्के पाणीसाठा  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 7:36 PM

जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार पश्चिम विदर्भातील ४६९ लघु प्रकल्पांमध्ये फक्त ७.०४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ज्या लघु प्रकल्पांमधून संबंधित गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोे.

अमरावती - जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार पश्चिम विदर्भातील ४६९ लघु प्रकल्पांमध्ये फक्त ७.०४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ज्या लघु प्रकल्पांमधून संबंधित गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोे, त्या शेकडो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भविष्यात सदर प्रकल्प पूर्ण भरले नाहीत, तर यंदा सिंचनाची स्थितीसुद्धा बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४६९ धरणांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ११००.७८ दलघमी आहे. पण, यंदा उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने व पाण्याची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात सतत घट झाली असून, उपयुक्त पाणीसाठा हा ७७.५२ दलघमी एवढा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. यंदा चांगल्या अपेक्षित पावसाची प्रतीक्षा आहे.  २४ मध्यम प्रकल्पांत १७ टक्के पाणीसाठालघु प्रकल्पांसारखीच मध्यम प्रकल्पांचीसुद्धा स्थिती यंदा बिकट आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विभागातील २४ मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त १६.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे, तर दोन प्रकल्पांमध्ये आठ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. अकोला तीन व वाशीम जिल्ह्यातील एका प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याने स्थिती बिकट आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भwater scarcityपाणी टंचाई