शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
4
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
5
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
6
Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
7
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
8
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
9
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
10
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
11
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
12
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
13
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
14
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
15
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
16
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
17
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
18
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
19
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
20
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी

खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 2:28 PM

उन्नावमध्ये लग्नात बाईक न मिळाल्याने पती संतापला. पत्नीला भयंकर शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये लग्नात बाईक न मिळाल्याने पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. हे लग्न फक्त 8 दिवसांपूर्वीच झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उन्नावमधील गंगाघाट कोतवाली भागातील एखलाक नगरमधील हे प्रकरण आहे, जिथे रविवारी सकाळी एका नवविवाहित महिलेची घरात गळा दाबून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर येथील रहिवासी जुम्मन अन्सारी यांनी 21 एप्रिल रोजी त्यांची मुलगी चांदनी हिचा विवाह गंगाघाट कोतवाली भागातील एखलाक नगर येथील नदीमसोबत केला होता.

जुम्मन अन्सारी यांनी आपल्या क्षमतेनुसार लग्नात पैसे खर्च केले. लग्नानंतर बाईक न मिळाल्याने पती आणि सासरच्या लोकांनी मुलीचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे. त्याच्या मागण्या पूर्ण न झाल्याने पती नदीमने लग्नाच्या अवघ्या 8 दिवसांतच पत्नी चांदनीची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

चांदनीची बहिण शायना हिने सांगितलं की, नदीमसोबत 8 दिवसांपूर्वी 21 एप्रिल रोजी लग्न झालं होतं. हे लोक लग्नात बाईकची मागणी करत होते. काल रात्री मी माझ्या बहिणीशी फोनवर तासभर बोलले आणि सकाळी तिच्या सासूबाईंनी घरी येण्यासाठी फोन केला. आम्ही तिथे गेलो तेव्हा बहिणीचा मृत्यू झाला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी