राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास कौतुकास्पद आणि प्रेरणादायी राहिला आहे. एक साधारण आमदार ते थेट राज्याचे मुख्यमंत्री बनल्याने ते नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी आहेत. ...
Amravati News शासनाने वर्षभरात पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ई-केवायसी करणे दोन लाख शेतकऱ्यांना महागात पडले आहे. योजनेच्या १३ व्या हप्ताची आकडेवारी आता जाहीर झाली. यामध्ये फक्त ९५,०३० शेतकरी खातेदारांनाच लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...