शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात सिंचनाचे वाजले बारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

तत्कालीन चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाली़ १३ कोटी रुपयांच्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला.

ठळक मुद्देकालव्याचे पाणी नदी-नाल्यात : उपविभागीय अभियंत्याचे दुर्लक्ष, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा प्रकल्पाचे सोडलेले पाणी कालव्याने शेवटच्या शेतकऱ्याला मिळण्याऐवजी उपविभागीय अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे नदी-नाल्यांनी वाहत असल्याने सिंचनाचे बारा वाजले आहेत. शेतात पेरलेल्या गहू व हरभºयाला पाणी मिळत नसल्याने २७ गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.तत्कालीन चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाली़ १३ कोटी रुपयांच्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला. ७० हजार १६९ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळेल, ही अपेक्षा लालफीतशाहीने फोल ठरविली आहे. दीड हजारांवर शेतकऱ्यानी उसनवार व व्याजाने रक्कम काढून गहू व हरभºयाची पेरणी केली. परंतु, या पिकांना पाणी मिळण्याऐवजी सिंचनाचे पाणी नदी-नाल्यात जात असल्याने शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.उपविभागीय अभियंता बेपत्ता; कार्यालय वाऱ्यावरप्रशासकीय अधिकाºयांना ये-जा करण्याचा त्रास होऊ नये म्हणून मागील अनेक वर्षांपासून जुना धामणगाव येथे असलेले मुख्य कार्यालय अमरावती येथे हलविण्यात आले. उपविभागीय अभियंता कार्यालय येथे ठेवले; पण डी.जे. पवार यांच्याकडे अमरावती येथील अप्पर वर्धा कॉलनीतील मालमत्तेचा प्रभार आहे. पवार यांनी शेतकºयांच्या सिंचनाच्या पाण्याला महत्व देण्याऐवजी कार्यालयाच्या कामातूनच वेळ मिळत नसल्याची ओरड आहे.टेल नसल्याने वाहते पाणीधामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प, जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव घुसळी वितरिका, जळका वितरीका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून परिसरातील शेतकºयांना सिंचनाचे पाणी रब्बी हंगामात देणे सुरू केले़ जुना धामणगाव कार्यालयात अधिकारी नसल्याने सोडलेले पाणी नदी-नाल्यात प्रवाहित होते. या गंभीर बाबीकडे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता दुलक्ष करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.

टॅग्स :Damधरण