शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

३४ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाई वाटपात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST

मोर्शी : महाआघाडी सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार ...

मोर्शी : महाआघाडी सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपयांची मदत उपलब्ध करून आधार दिला. तथापि, तालुक्यातील ३७ हजार ९६० शेतकऱ्यांच्या ४० हजार ५४० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आजही मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी या नुकसानभरपाई मदतीपासून वंचित आहेत.

मोर्शी तालुक्यात ४ सप्टेंबर २०१९ रोजी अतिवृष्टीने पडझड झालेल्या घर पुनर्बांधणी व दुरुस्तीकरिता ४६ लक्ष ४९ हजार ६६० रुपये निधी प्राप्त झाला होता. मात्र, तो निधी ३१ मार्च २०२० रोजी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व्यपगत होऊन शासनाकडे परत गेला. शेतकरी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असताना, तहसीलदार मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन आल्यापावली परत करीत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तहसीलदारांप्रति प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या मदतीपासून वंचित राहिलेल्या लाभार्थींना परत गेलेला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रूपेश वाळके यांनी सांगितले.