शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचे मूल्यांकन आटोपले, राज्य मंडळाकडे आज गुण पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गामुळे उन्हाळी- २०२१ बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता परीक्षांविना निकाल जाहीर करण्याची लगबग ...

अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गामुळे उन्हाळी- २०२१ बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता परीक्षांविना निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू झाली आहे. गुरुवारी मू्ल्यांकनाचे कार्य आटोपले असून, कनिष्ठ विद्यालयांनी विद्यार्थ्यांचे पाठविलेले गुण हे राज्य मंडळाकडे शुक्रवारी संकेतस्थळावर ऑनलाईन पाठविले जाणार आहे.

ना शाळा, ना परीक्षा थेट निकाल, अशी आता दहावीनंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने कोरोना काळातही कनिष्ठ विद्यालयातून बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून ऑनलाईन गुणदान मागविले आहे. कनिष्ठ विद्यालयांना बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना दहावीचे ३० टक्टे, अकरावीचे ३० टक्के तर बारावीचे ४० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनानुसार द्यावे लागले. त्यानुसार प्रत्येक कनिष्ठ विद्यालयाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून गुणदान केले आहे. अमरावती विभागात बारावीचे एकूण १ लाख ३८ हजार ३७० विद्यार्थी संख्या आहे.

------------------

असे आहे विभागात बारावीचे विद्यार्थी

अकोला :२४८१६

अमरावती : ३५१४६

बुलडाणा : ३१०४२

यवतमाळ : २९१८४

वाशिम :१८१८२

-----------------

कोट

बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पूर, पावसामुळे थोडा विलंब झाला. मात्र, शुक्रवारी कनिष्ठ विद्यालयांकडून मिळालेले गुण राज्य मंडळाकडे ऑनलाईन पाठविले जातील. साधारणत: ५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.

- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती.