शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात उपाययोजना शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:37 PM

पाणीटंचाई निवारणाच्या पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासंदर्भात आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचा पहिल्या टप्प्यातील कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, त्यामध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना शून्य दर्शविण्यात आल्या आहेत. पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील धरणे, नद्या, विहिरी व तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने पाणीटंचाईची परिस्थिती नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला. पावसाळा संपल्यानंतर गत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला असून, नदी-नाले वाहत आहेत, तसेच विहिरी आणि तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही भागात पाणीटंचाईची परिस्थिती नसल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा गत ३० नोव्हेंबर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाच्या या कृती आराखड्यात पाणीटंचाई निवारणाची एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.

 आराखडा तयार करण्याचे निर्देश!दुसºया टप्प्यात जानेवारी ते मार्च आणि तिसºया टप्प्यात एप्रिल ते जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेला देण्यात आले. त्यानुसार दुसºया व तिसºया टप्प्यातील जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई