अहमदनगर: शहरासह उपनगरांतील काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ दूषित पाणी पिल्याने आणखी २० जणांना कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले ...
अकोले/राजूर : निळवंडे धरणाच्या व त्याच्या उच्चस्तरीय कालव्यांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी प्रकल्प विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. ...
शिर्डीतील (Shirdi) साईबाबा चरणी (Saibaba) गत वर्षभरात 400 कोटींचं दान (Donate) अर्पण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साईमंदिरात भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ...
विधानपरिषद निवडणुकांवेळी काँग्रेसमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादामुळे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील शीतयुद्ध समोर आलं. त्यातच, थोरात यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ...