कंत्राटदाराने बहुतांश रोड दोन्ही बाजूंनी खोदून ठेवल्याने वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळी व सायंकाळी जनावरे या रोडवरून जातात. ते खड्ड्यात उतरत नाही. अशावेळी दोन वाहने पास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ खड्डे खोदले गेले, सुरक्षे ...
यवतमाळ शहरातील तीन लाख ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याचे मोठे उद्दिष्ट जीवन प्राधिकरणाकडे आहे. आजपर्यंत शहरात ५ ते ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परतीचा पाऊस आणि आधी बरसलेल्या पावसाने निळोणा आणि चापडोह प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे जीवन प्रा ...
यानुसार केवळ ३०० युनीटपर्यंत घरगुती वीज वापरासाठी नेट मिटरिंग लागू राहणार आहे. अर्थात ग्राहकाने ३०० युनीटपेक्षा जास्त निर्माण केलेली वीज वितरण कंपनीला ३.६४ रुपये प्रती युनीट दराने द्यावी लागणार आहे. ३०० युनीटपेक्षा जास्त वापरलेल्या विजेसाठी स्थिर आका ...
मारेगांव तालुक्यात मार्डी, वेगाव याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, तर मारेगाव येथे ग्रामीण रूग्णालय आहे. मारेगाव तालुका आदिवासीबहुल तालुका असून ग्रामीण भागातून आदिवासी व प्रस्तुती रूग्ण तसेच सर्वसामान्य रूग्ण मोठ्या प्रमाणात रूग्णालयात दाखल होतात. बरे ...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपच्या पाचही जागा कायम राहिल्या. या निवडणुकीपूर्वी प्राचार्य डॉ.अशोक उईके, मदन येरावार, संजय राठोड हे तीन मंत्री होते. नव्या मंत्रिमंडळात भाजप-सेनेचे सरकार बसेल, असे गृहीत धरून राठोड व येरावार या राज्यमंत्र्या ...
गेल्या दोन वर्षांपासून देशाला नव्या शैक्षणिक धोरणाचे वेध लागले आहे. नव्या धोरणाचा मसुदा तयार झाला असून सोमवारी राष्ट्रीय शिक्षण दिनी हे धोरण जाहीर होईल का, याबाबत शिक्षणप्रेमींना आस लागली आ ...
स्थानिक कळंब चौकातून ईद-ए-मिलादचा जुलूस निघाला. या जुलूसमध्ये हजारो मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीतील ध्वजामध्ये भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता. यासोेबतच भगव्या आणि पांढºया रंगात चंद्र, तारा प्रतिबिंबित करण ...
आझाद मैदानातील दुकानांच्या महसूल वसुलीत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी अनिरूध्द बक्षी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात चार सदस् ...
शेतातील उभी पिके उखडून टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाही. शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या बंदोबस्ताचा प्रयत्न केल्यास कारवाई होते. या परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ...