शासनाने सोयाबीनचे हमीकेंद्र सुरू करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. हंगाम संपल्यानंतरही हमीकेंद्र उघडले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी हमीकेंद्राची प्रतीक्षा न करता आपला शेतमाल खुल्या बाजारात नेण्यास प्रारंभ केला आहे. सोयाबीनच्या नुकसानीमुळे खुल्या बा ...
आगार प्रशासनाकडून पिळवणुकीचे धोरण राबविले जात आहे. प्रत्येक बाबतीत नियमाचा पाढा वाचला जात आहे. याच आधारे कारवाई करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. मात्र इटीआय मशीन सुस्थ ...
शहर ठाण्याचे शोध पथक आझाद मैदान परिसरात असताना तेथे गोपाल शालिक आडे (२५) रा. तळेगाव ता. दारव्हा हा संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत दयाराम नेमीचंद राठोड (३०), संदीप शामराव राठोड (३३), योगेश मारोती जाधव ( ...
सर्वेक्षणासाठी येणे अपेक्षित होते. परंतु राज्यात सरकारच अस्तित्वात नाही असे सांगून गेल्या २० दिवसांपासून ही चमू येणे टाळत आहे. वास्तविक ही चमू येऊन किमान सर्वेक्षण करू शकते, केंद्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणीही शक्य आहे. मात्र त्यानंतरही केंद्र सरका ...
राज्यात गेल्या २० दिवसांपासून सत्ता स्थापनेचा खेळखंडोबा सुरू आहे. कोणत्याही पक्षाला १४५ च्या जादुई आकड्याचे पत्र राज्यपालांना सोपविता न आल्याने अखेर मंगळवारी रात्री ८.३० पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी होताच ज ...
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे धर्म आराधनेसाठी उभारण्यात आलेल्या महावीर भवनाचे लोकार्पण रविवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. बाजार मंडीच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे ...
आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत माता व बाल संगोपनाचे कार्यक्रम राबविले जातात. पंधरवाडा, सप्ताह घेऊन आरोग्य विभागाच्या योजना सांगितल्या जातात. याचा केवळ गवगवा होतो. प्रत्यक्ष लोकांना किती चांगल्या सुविधा मिळतात, हा प्रश्न ...