यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी मतदान सुरू झाले. शहरातील मंत्री नगर परिषद संजय गांधी शाळेत मात्र सकाळी काही वेगळेच दृश्य होते. ...
टिपेश्वर अभयारण्याच्या परिसरातील वाºहा, कवठा, कोपामांडवी, कोंबई, अंधारवाडी, वांजरी, बल्लारपूर या परिसरात वाघाची सर्वाधिक दहशत आहे. या परिसरात निवडणूक प्रचाराला आलेल्या सर्व पक्षाच्या उमेदवाराला या परिसरातील शेतकऱ्यांनी आधी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कर ...
दरम्यान, रविवारी दुपारनंतर निवडणूक पथके आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झालेत. वणी विधानसभा मतदार संघात १४ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्यात चिखलगाव येथील दोन, उकणी येथील एक, भालर येथील दोन, तरोडा येथील एक, घोन्सा येथील एक, शिंदोला येथील एक, कुरई ये ...
गेली चार-पाच दिवसांपासून येथील संदीप टॉकीज परिसरातील गेडामनगर, अग्रवाल ले-आऊट, बांगरनगर या भागात माकडाने हैदोस मांडला. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात चावा घेतला जात आहे. प्रामुख्याने या माकडाने महिलांना आपले लक्ष्य केले आहे. पायाला चावा ...
वणीमध्ये २८ झोन, राळेगाव ३२, यवतमाळ ४४, दिग्रस ३६, आर्णी ३२, पुसद ३२, उमरखेड ३४ असे एकूण २३८ झोन तयार केल आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र पथक गठित केले असून त्यांचा वॉच राहणार आहे. निवडणूक रिंगणामध्ये ८७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहे. सोमवारी सकाळी ७ ...
या आगाराने २०१८ मध्ये ८९ लाख ७५ हजार ४६७ रूपये दिले होते, तर २०१९ मध्ये आतापर्यंत ४७ लाख ४६ हजार ३३० रूपये उत्पन्न दिले आहेत. या आगारात ५० पेक्षा अधिक बसेस असून १०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ...
स्मृती इराणी म्हणाल्या की, भाजपने जनतेच्या आशीर्वादाने सत्तेला सेवेचा मार्ग बनविला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी युवा मोर्चात असताना आम्ही संघर्ष केला आता छत्रपती किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून २४ हजार कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची कर्जमाफी मि ...
जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येकच उमेदवाराने शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन केले होते. विशेष करून यवतमाळ शहरात बाईक रॅली व हातात ध्वज घेऊन नारे देत दुचाकीस्वार गल्लोगल्ली दिसत होते. खुल्या जीपमधून उमेदवार रस्त्यावर असलेल्या नागरिकांना अभि ...
काश्मिर हे देशाचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे काश्मिरसह देशाची सुरक्षा मोदी सरकारला नेहमीच महत्वाची राहिली. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानने कुरघोड्या केल्या तेव्हा-तेव्हा पाकिस्तानला ठेचण्याचे काम मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेसच्या का ...