जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मुंबईत मंगळवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ‘खुल्या प्रवर्गातील महिला’ यासाठी निघाले आहेत. हे आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचे नवे समीकरण कसे राहील यावर चर्चांचे ...
शहरात कचरा, रस्ता, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरपालिकेकडे तक्रारी करतात. पावसाचे आणि सांडपाणी तुंबलेले असतानाही सहा-सहा महिने तक्रार निकाली काढली जात नाही. सांडपाण्यामुळे होणारे पर ...
या जंगलात मौल्यवान सागवान वृक्षे आहेत. त्यांची देखरेख करण्यासाठी दोन चौकीदार आहे. वन विभागाच्या रेकॉर्डवर दोन चौकीदार असल्याची नोंद आहे. त्या दोघांचे वेतनही नियमित निघत आहे. मात्र प्रत्यक्षात एकच चौकीदार कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर् ...
पाण्याचा शिरकाव पाईपलाईनमध्ये होतो. त्यातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही पालिकेने क ...
सोमवारी नागपूर उच्च न्यायालयात सुनावणी होऊ घातली होती. परंतु एका पक्षकाराला नोटीस जारी न झाल्याने ही सुनावणी आता पुढील दोन आठवड्यानंतर होणार आहे. १४७ पदांची ही भरती समांतर आरक्षणाच्या मागणीमुळे वांद्यात सापडली आहे. ‘तारीख पे तारीख’ सुरू असल्याने या भ ...
मुनिश्री आलोककुमारजी यांच्या नवकार महामंत्राने कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासह मुनिश्री हिमकुमारजी आणि मुनिश्री लक्ष्यकुमारजी उपस्थित होते. आपण शाळांमधून जी विद्या शिकतो, ती सांसारिक विद्या आहे. तर दुसरी विद्या म्हणजे आत्मविद्या किंवा अध ...
खैरीसारख्या छोट्याशा गावात भव्य असे महावीर भवन निर्माण झाले. ही समजासाठी मोठी उपलब्धी आहे. धार्मिक, अध्यात्मिक संस्कार आजही भारतीयांच्या मनात रुजलेले आहे, हे यावरून स्पष्ट होते. अध्यात्मिक विचारांची ही महाज्योत महानगरांतून छोट्या गावांपर्यंत प्रज्वलि ...
नगरपरिषदेत १९९० ते २००२ या कालावधीत सफाई कंत्राटदार कार्यरत होते. नंतर त्यांना कंत्राटदाराने कामावर ठेवले. त्यावेळी कामगार कायद्यातील तरतुदीप्रमाणे कामगारांनी किमान वेतन व भविष्य निर्वाह निधीचा भरणा करण्याची मागणी केली. कायद्यातील सर्व योजना व सुविधा ...
तंबाखूयुक्त गुटख्यावर शासनाने बंदी घातली आहे. या गुटख्याच्या निर्मिती, साठेबाजी, पुरवठा, वाहतूक व विक्रीला मनाई आहे. असा प्रकार कुठे आढळल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागावर शासनाने सोपविली आहे. परंतु या विभागाला ‘अदखलपात ...
समाज कल्याण अंतर्गत आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी येथील समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे दिले. तसेच समाज कल्याण सहायक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या पुढाक ...