जिल्ह्यातील संवदेनशील ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. पोलिसांची पूर्णवेळ गस्त होती. शनिवारी सकाळी अयोध्या निकालाबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. चहाटपऱ्या व चौकांमध्ये निकालाबाबत चर्चेचे फड रंगले. मात्र या ...
या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. ...
राज्यभरात परतीच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचा कहर सुरूच आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ५५ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. ...
तालुक्यातील संपूर्ण पंचनामे करण्यासाठी १५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतातच पीक कसे ठेवायचे, याबाबत संभ्रमावस्था आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर लक्ष देण्यासाठी प्रशासनाला सवड नाही. राजकीय कलगीतु ...
हमीभाव अथवा ५१०० क्विंटलने कापूस खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी चक्काजाम केले. व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी संतापले. कापूस विक्रीसाठी आलेल्या बैलगाड्या आणि इतर प्रकारच ...
चर्चा सुरू असताना डॉ.येडशीकर यांनासुद्धा बोलाविण्यात आले. दरम्यान कार्यालय अधीक्षक गणेश श्रीहरी उत्तरवार यांना ओपीडीच्या वेळेबाबत चर्चा करण्यासाठी अधिष्ठातांनी आपल्या कक्षात बोलाविले. यावेळी चर्चा सुरू असताना संतोष ढवळे यांनी उत्तरवार यांना दोन वेळा ...
शासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा शासनकर्त्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा खासदार सुरेश धानोरकर यांनी दिला. ते येथील एसडीओ कार्यालयासमोर तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित धरणे आंदोलनात बोलत होते. ...
पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नगदी पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या या पांढऱ्या सोन्याचे यंदा परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत ...
कोणतीही शैक्षणिक अहर्ता नसतांना ही मंडळी सर्रासपणे ऑलोपॅथीची औषधी लिहून देतात. हा प्रकार जिल्ह्यासह तालुक्यात सर्वत्र आहे. पुर्वी बीएएमस झालेले डॉक्टर मंडळी केवळ औषधी लिहून द्यायचे. परंतु आता या डॉक्टरांनी चक्क रुग्णांना भरती करुन उपचार सुरु केला आहे ...