जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे घटते प्रमाण याबाबत एसपींनी तीव्र चिंता व्यक्त केली. गुन्हा घडणारच नाही या दृष्टीने प्रयत्न करण्याचे, त्यासाठी रात्रगस्त, सतर्कता, गुन्हेगारांची तपासणी, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याचे निर्देश देण ...
जातीभेद अमान्य करणाऱ्यांची कानउघाडणी करताना राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींचा दाखला देऊन अशोक बुरबुरे म्हणाले, जातिभेद नाकबुल करणारे विशिष्ट वर्गाचे नेते निवडणूक निकालानंतर मात्र उघडपणे आमच्या नेत्यांना महासामंतांनी पराभूत करून नामशेष करण्याचा प्रयत ...
कृषीपंपावर १६ तासांचे भारनियमन आहे. तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने ओलितही करता येत नाही. याचा परिणाम सिंचनावर झाला आहे. ‘झिरो लोडशेडींग’च्या नावावर तासन्तास वीज गायब असते. डीपीवरचे फ ...
चोरी करताना संशयित दिसला तरी त्याला हटकण्याची रोखण्याची सोय राहिली नाही. पुसदमधील शिवाजी पार्कमध्ये हेमंत मेश्राम यांच्या घरी चोरटे घुसले.बाहेरगाववरुन आलेल्या मेश्राम कुटुंबीयांना घरात चोर असल्याचा संशय येताच त्यांनी आरडाओरडा केला. संपूर्ण परिसर जागा ...
एस.जी. माचनवार पुढे म्हणाले, पाच वर्षे आपण आंदोलनाच्या माध्यमातून सरकारशी भांडतो. परंतु निवडणुकांमध्ये केवळ जातीचा उमेदवार म्हणून आपण त्याला मतदान करतो. परिणामत: आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत असतो. हे अधिक काळ चालणार नाही. ओबीसींच्या न्याय, हक्क ...
१९५३ मध्ये विदर्भ प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट करताना नागपुरात एक अधिवेशन घेण्याबाबत करार करण्यात आला आहे. त्यामुळे त्या कराराची केवळ औपचारिकता म्हणून राज्य सरकार विदर्भात हिवाळी अधिवेशन घेत आहे. परंतु, किमान चार आठवडे अधिवेशन घेण्याचा करार असताना यं ...
मोठ्या शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी दुचाकी पेटविण्याचे प्रकार घडले. त्याचे लोण आता उमरखेडपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. शुक्रवारी रात्री अज्ञातांनी ज्ञानेश्वर माणिकराव कदम, निखिल अवधूत गुल्हाने, रणजीत पंजाबराव नाईक, समाधान तान्हाजी नरवाडे व रितेश वैद ...
स्मृती पर्वात ‘विमुक्त भटके आणि शासकीय आयोग’ या विषयावर ते बोलत होते. भटक्या विमुक्त जमाती यांच्या संयोजनात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. टी.सी. राठोड होते. मंचावर डॉ. विजय कडेल, राजुदास जाधव, अनिल आडे, नवलकिशोर राठोड, पी.पी ...
कायद्याचा विद्यार्थी असलेला एक तरुण म्हणाला, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही. नाहीतर पोलीस कोणालाही डोळे मिटून मारून टाकतील. हैदराबादमधील बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात होती. पोलिसांकडे पुरावे असते, त ...