रुग्णांची प्लाझ्मा देण्यास टाळाटाळ अन् रुग्णांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ असलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे विभागात अद्यापही ‘प्लाझ्मा थेरपी’ची अंमलबजावणी झाली नाही. ...
राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे. ...
निकृष्ट बियाण्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. कृषी केंद्र चालकांनी निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून शेतीच ...
यवतमाळ जिल्ह्यासाठी खताचे अतिरिक्त दोन रॅक पॉर्इंटसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याला मंजुरी मिळाली आहे. युरिया व इतर कुठलेही खत शेतकऱ्यांना कमी पडणार नाही. जिल्ह्यात ९९५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दि ...
यवतमाळ शहरात सायंकाळी ५ वाजता एक तास विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. घाटंजीमध्ये दुपारी २ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी ६ वाजता थांबला. बाभूळगाव, आर्णी, महागाव, पांढरकवडा, दारव्हा, राळेगाव, दिग्रस, कळंब तालुक्यातही सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसान ...
या अपघाताची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांना मिळाली. तातडीने शिवसैनिक संजय नेमाडे, फिरोज पठाण, छोटू उमरे, अविनाश बलकी यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. जेसीबी, क्रेन व कटरच्या मदतीने तब्बल दोन तास परिश्रम करून झाडात फसलेला मेटॅ ...
प्रत्येकाचा मृत्यू एकदा ठरलेला आहे. निधनानंतर मृताला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या आप्तस्वकीयांची गर्दी होते. पण काहींच्या नशिबात ही गर्दी नसते. ही माणेस एकाकी मरतात. अखेरच्या क्षणी त्यांच्या नशिबी हक्काचे ‘कफन’देखील नसते. अशा बेवारस मृतांसाठी मग ...