Next

'मुंबई मनपातील कर्मचाऱ्यांच्या जिवाशी का खेळता?' Nitesh Rane Write A Letter to CM Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:46 PM2021-09-11T12:46:27+5:302021-09-11T12:47:46+5:30

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्यावरुन नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची झोड उठवलीय. कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा बंद पडलाय, त्याचं श्रेय कुणाला द्यायचं असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केलाय. काय म्हटलंय नितेश राणेंनी पत्रात आपल्याला जाणून घ्यायचे आहे.