शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

मुठ्ठा येथील युवकाने स्वखर्चाने बुजविले पुलावरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:42 AM

नदीला पूर आल्यानंतर त्याचे पाणी पुलावरून जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ना आपला जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत ...

नदीला पूर आल्यानंतर त्याचे पाणी पुलावरून जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ना आपला जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती. मुठ्ठा येथील युवक निलेश दामोदर चांडे याने स्वखर्चाने पुलावर पडलेले खड्डे बुजवून पुलामध्ये अडकलेला कचरा व बुरसन स्वखर्चाने जेसीबी लावून काढले. त्यामुळे लोकांचा त्रास थोड्या प्रमाणात कमी झाला आहे. निलेश चांडे यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे .

निवेदनाला केराची टाेपली

काही दिवसा अगोदर निलेश चांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे. अमानी ते रिठद रस्त्यावर १५ ते २० गावांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यांची रुंदी वाढविणे रस्त्यावरील खड्डे बुजविणे व रस्त्यावर असलेल्या पुलांच्या उंची वाढविण्याच्या संबंधी निवेदन दिले होते. परंतु याचा फायदा झाला नाही.

..................