शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

पावसाची उघडिप; पेरण्या खोळंबल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 3:33 PM

गेल्या तीन ते चार दिवसांपासून मात्र पावसाचे वातावरण गायब होऊन कडक उन्ह तापत असल्याने खरीप हंगामातील पेरण्या पुरत्या खोळंबल्या आहेत.

ठळक मुद्देप्रतिकुल वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून पेरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून आहे.काही दिवसांपासून पावसाळी वातावरण गायब होत कडक उन्ह तापत असल्याने पेरणीच्या कामांना ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून येत आहे. 

 वाशिम : मृग नक्षत्र लागायच्या सुरूवातीला व नंतर काहीदिवस ढगाळी वातावरणासह पाऊस कोसळल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मात्र पावसाचे वातावरण गायब होऊन कडक उन्ह तापत असल्याने खरीप हंगामातील पेरण्या पुरत्या खोळंबल्या आहेत. या प्रतिकुल वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून पेरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून आहे.गतवर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ३० ते ३५ टक्के पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे रब्बी हंगामावर त्याचा विपरित परिणाम होऊन बहुतांश शेतकºयांना नापिकीचा सामना करावा लागला. तसेच यंदाच्या उन्हाळ्यात लवकरच नदी-नाले, तलाव, विहिरी, हातपंप कोरडे पडल्याने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. अशात जूनच्या १ तारखेला वातावरणात अपेक्षित बदल होत दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे किमान यंदा तरी चांगला पाऊस होऊन खरीप हंगामाील पेरण्यांचा मार्ग मोकळा होईल, अपेक्षित उत्पन्न घेता येईल, अशी अपेक्षा शेतकºयांमधून वर्तविण्यात येत होती. असे असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण गायब होत कडक उन्ह तापत असल्याने पेरणीच्या कामांना ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमmonsoon 2018मान्सून 2018