गत चार वर्षांपासून रखडलेल्या पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमासाठी जवळपास ५.७३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याने पर्यटन क्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे. ...
सकाळी पासुन तर संध्याकाळ पर्यंत नागरिकांच्या वर्दळीने गजबज राहण्याऱ्या शेलूबाजार येथील चौकात मागील आठवडा भरापासून दोन वळूमध्ये जोरदार झुंज होत आहे. ...
जिल्हा परिषद विषय समिती निवडणुकीत काँग्रेस-राकाँ युतीने वर्चस्व कायम राखले असून, सेनेच्या विश्वनाथ सानप यांना कृषी व पशुसंवर्धन समितीवर समाधान मानावे लागले. ...
कुटूंब कल्याण शस्त्रक्रियांसंबधी शासनस्तरावरून विविध प्रकारच्या महत्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. मात्र, जिल्हास्तरावर या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत ...