शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या पणत्यांची मागणी घटली!

By admin | Updated: October 23, 2014 00:55 IST

कुंभाराचा परंपरागत व्यवसाय मोडकळीस.

वाशिम : हिंदू संस्कृतीत सर्वात महत्वाचा सण समजला जाणारा दिव्यांचा सण म्हणजे दि पावली. या सणात मातीच्या पणत्यांचे महत्वाचे स्थान असून कलात्मक बदलामुळे मात्र ते महत्व बाजारात विक्रीस आलेल्या टेराकोटा पणत्यांमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. मा तीच्या पणत्यांना पाहिजे तशी मागणी नसल्याने जिल्हयात जवळपास ३0 लाख पणत्या बनविणार्‍या कुंभारांनी पणत्याच बनविणे बंद केले आहे. हिच परिस्थिती अकोला व बुलढाणा जिल्हयात दिसून येते. पारंपारिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी काही कुंभार मात्र आधुनिकतेशी लढाई करीत आहेत.वाशिम शहरातील ९५ टक्के कुंभारांनी दिवाळीसाठी लागणार्‍या पणत्या न बनविता कलकत्ता येथील व्यापार्‍यांकडून ५00 रूपये हजाराने विकत घेतल्या व ९00 रूपये भावाने विकत असल्याने काही वर्षानंतर मातीच्या पणत्या नामशेष झाल्याशिवाय राहणार नाहीत ऐवढे मात्र नक्की. वाशिम शहरात जवळपास २५ कुंभार असून या दिवाळीनिमित्त पणत्या, महालक्ष्मी मुर्त्या, मापलं, खेळभांडी बनवितात. दिपावलीसाठी लागणार्‍या काही मोजके कुंभार वगळता पणत्या बनविणे बंद केले आहे. नागरिक मातीच्या पणत्यांना खरेदी करीत नसल्याने आम्ही त्या बनविण्याचे सोडून दिल्याचे कुंभारांचे म्हणणे आहे.