शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

जव्हारमध्ये प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, बळीराजा संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:04 AM

जून महिना संपायला आला तरीही पावसाचा लपंडाव सुुरु असल्याने तालुक्यातील शेतकरी हताश

जव्हार : जून महिना संपायला आला तरीही पावसाचा लपंडाव सुुरु असल्याने तालुक्यातील शेतकरी हताश झाले असून, मंगळवारी जव्हारमध्ये कडक उन्ह पडल्याने पाऊस कधी येईल यासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.दोन दिवसापूर्वी पावसाचे ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाचे चिन्ह दिसत होते. त्यातच सोमवारचा पाऊस काही भागात पालघर, वाडा, मोखाडा, विक्र मगड या भागात पाऊस झाला. मात्र जव्हारला पाऊस झालाच नाही. गडगडात व ढगाळ वातावरणामुळे पाऊस येऊन सर्वांना दिलासा मिळणार, असे चित्र दिसत होते. मात्र मंगळवारी तर कडक उन्ह पडले होते. त्यामुळे पाऊस कधी सुरु होईल, याची सर्वच नागरिक आतुरतेने वाट पहात आहेत.या आठवड्यात पाऊस येईल म्हणून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली असून, जमेल तशी करवड करून ट्रॅक्टरने नांगरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मंगळवारी कडक उन्ह पडल्याने सर्वच नागरिक, शेतकरी चिंतेत आले असून, नागली, भात, वरई ही केलेली पेरणी करपून वाया जाते की काय? दुबार पेरणीचे संकट ओढावणार नाही अशीही शेतकऱ्यांना चिंता वाटायला लागली आहे. या बाबत हवामान खात्याकडून होणाºया पावसाच्या घोषणा सध्या गमतीचा विषय बनला असून शेती व शेतकºयांसाठी हा काळ परीक्षेचा ठरणार आहे.टंचाईचे चटके तीव्र तालुक्यातील महिला पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. दुचाकी, जीप, ट्रॅक्स आदी वाहनातुन ते पाणी आणत आहेत. त्यातच या ग्रामीण भागातील गाय, बैल, शेळी, म्हैस, या प्राण्यांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईVasai Virarवसई विरार