शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हळद काळी पडली तर केळांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:29 IST

गेल्या आठ दिवसापासून तीनचारदा झालेल्या वादळी पावसाने परिसरातील हळदीचे पीक काळे पडून तर केळी तुटून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआर्वी तालुक्यातील वास्तव

पुरुषोत्तम नागपुरेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: गेल्या आठ दिवसापासून तीनचारदा झालेल्या वादळी पावसाने परिसरातील हळदीचे पीक काळे पडून तर केळी तुटून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आर्वी तालुक्यात गेल्या चोवीस तारखेपासून वादळी पावसासह अनेक गावात झालेल्या गारा पडल्या. या गारांनी संत्रा, हळद व केळी ही पिके संपविली आहेत. जो काही माल शेतात शिल्लक आहे त्याचा दर्जा निकृष्ट असल्याने तो माल कुणीही विकत घेत नाही. या प्रकारामुळे शेतकरी चिंतातूर झालाआहे. मजूर कामावर येण्यास तयार नाहीत, लाखो रुपयांचे नुकसान होऊन भरपाई कुठलीच नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी वर्ग सापडला आहे.गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रात जबरदस्त वादळी पावसासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संत्रा हळद व केळीसह अन्य पिक उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे संचारबंदी मुळे मजूर कामाला येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा माल संत्रा केळी व हळद शेतात अडकलेला आहे. अशा माल विकत घेण्याकरीता व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे अशा स्थितीत शासनाने झालेल्या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्याला ताबडतोब नुकसान भरपाई द्यावीबाळा जगताप. शेतकरी व प्रहार सोशल फोरम आर्वी

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस