रेल्वे प्रवाशांना त्रास : वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळाची डागडुजी व गिट्टी बदलण्याचे काम करण्यात येत आहे. हे काम करीत असताना फलाटावरच मातीयुक्त गिट्टी व अन्य साहित्य टाकण्यात आले. यामुळे ये-जा करताना दोन-तीन दिवस प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}