कालांतराने पर्जन्यमान कमी होत गेल्यामुळे भदाडी नदीचे जलपात्र जानेवारी महिन्यातच कोरडे व्हायला सुरुवात होत होत. मार्च, एप्रिल महिन्यात तर एक थेंबही पाणी राहात नव्हते. यामुळे शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत घट होत होती. तर काही विहिरी कोरड्याठाक ह ...
काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे महागडे बियाणे आणून टाकले होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप व लावलेल्या कांद्याची पाल पिवळी पडून करपू लागली आहेत. शेतकरी बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहेत. पालीवर करपा आणि गाभ्यामध्ये माव्यासारख्या रोगा ...
वर्धा तालुक्यातील वायफड या गावालगतच्या निंबा (बोडखा) येथील हनुमंत देवस्थान गावातीलच नाही तर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या दीडशे वर्षापासून या देवस्थानात हनुमान जयंतीचा उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोना विषाण ...
आरोग्य यंत्रणेसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून मुंबई, पुणे या कोरोना बाधित जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातून आलेल्या तब्बल १४ हजार ९०२ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. यापैकी १० हजार ४८१ व्यक्तींमध्ये आता ...
कोरोनामुळे उद्धभवलेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग व अंगणवाडी सेविका देवदूताप्रमाणे रस्त्यावर उतरुन इतरांसाठी आपल्या जिवाचे रान करीत आहे. सी ...
बहुरूपी समाज या भिक्षेतून काही मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवायचे. या समाजातील महिला वर्ग घरोघरी जाऊन गोधडया शिवण्याचे काम करीत असतात. भिक्षेत जगणाऱ्या या कुटुंबातील नव युवकांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत जमेल तो व्यवसाय करण्याचा मार्ग सु ...
देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगतात घट आली होती. पण, सध्या चोरट्यांनी याचा फायदा घेत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. संचारबंदीच्या काळात वाढत्या चोऱ्या रोखणे हे देखील पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण सापडला जरी नसला तरी आरोग्य, पोलीस, महसूल विभागाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत आहे. देशात लॉकडाऊन घोषित ...