शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत द्या

By admin | Updated: December 13, 2014 22:44 IST

सोयाबीनने बुडविले आणि कपाशीवरही लाल्याने आक्रमण केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे़

वर्धा : सोयाबीनने बुडविले आणि कपाशीवरही लाल्याने आक्रमण केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे़ याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना निवेदन सादर केले़ यावेळी लाल्याने ग्रस्त कपाशीची झाडे त्यांना भेट देण्यात आली़
मनसे जिल्हाध्यक्ष अजय हेडाऊ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना लाल्या रोगाने ग्रासलेली कपाशीची पेंढी भेट दिली़ यावेळी दिलेल्या निवेदनात सततच्या नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील बळीराजावर दुबार-तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे़ हे सर्व करूनही पीक न आल्याने बळीराजा आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. यंदा कापसाला भाव नाही जिल्ह्यात ६० टक्के शेतकरी कपाशी हे मुख्य पीक घेतात; पण यंदा कपाशी पिकावर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे संपूर्ण पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन बुडाले, कपाशीला लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी शासनाची मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतोय़
शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत जाहीर करावी, अन्यथा मनसे शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला़ यावेळी उपाध्यक्ष शंकर पोटफोडे, नितीन अमृतकर, गोलू भुरे, सागर गायकवाड, आशिष धोबे, सचिन लोखंडे, प्रफूल्ल ढगेसह कार्यकर्ते उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)