शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

पंधरा वर्षानंतर हटले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 6:00 AM

शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाले होते. या मार्गावरुन जातांना चारचाकी किंचा दुचाकी वाहनांचा कुणालाही धक्का लागला तर वाद व्हायचे.

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार : शिवाजी चौक ते गांधी चौकपर्यंतचा रस्ता झाला मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील शिवाजी चौक ते गांधी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी पुढाकार घेत पंधरा वर्षापासूनचे अतिक्रम हटवून रस्ता मोकळा केल्याने शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाले होते. या मार्गावरुन जातांना चारचाकी किंचा दुचाकी वाहनांचा कुणालाही धक्का लागला तर वाद व्हायचे. अशा घटना या मार्गावर नित्याच्याच झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमाणामुळे नागरिकांचे अवागमण अडचणीचे झाले होते. शहरवासीयांच्या मागणीनुसार नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहिम हाती घेतली. त्यांनी या मार्गावरील अतिक्रमण हटवून हातठेले चालकांना नगरपालिकेच्या आठवडी बाजारामध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नगरपालिकेतर्फे या रस्त्यावरील दुकानांसमोर दुचाकी वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा वाहतूक नियंत्रण व्यवस्थापन पट्टाही आखण्यात आला आहे. पुन्हा या मार्गावर हॉकर्सनी आपली दुकानदारी थाटल्यास त्यांच्याविरुद्ध नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. या करिता उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस विभागाने सहकार्य करण्याचीही विनंती नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी केली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण