शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना माफी

By admin | Updated: March 18, 2016 02:27 IST

जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

वर्धा : जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बँकेचे खाते क्रमांक ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, तहसील कार्यालय यांच्याकडे द्यावयाचा होता. खाते क्रमांक दिलेल्या जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ घेता आला; पण बँकेचा खाते क्रमांक न दिलेल्या शेतकऱ्यांचे खरीप अनुदान प्रशासनाकडे शिल्लक राहिले आहे. शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळावा म्हणून आठही तहसीलदारांनी प्रयत्न केले. प्रसंगी जाहिरात देऊनही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले; पण काही शेतकऱ्यांनी अद्यापही खाते क्रमांकच दिला नाही. आता आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने प्रशासनाला उर्वरित निधी परत पाठवावा लागणार आहे. परिणामी, जिल्ह्यातील ३ कोटी २१ लाख ५९ हजार रुपये शासन जमा करावे लागणार आहेत. यासाठीची प्रक्रियाही काहीच दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे.(प्रतिनिधी)