शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

७० शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

आर्वी उपविभागांतर्गत धडक सिंचन विहीर योजनेत ७०० विहीरी मंजूर आहेत. त्यापैकी २५० विहीरींच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अभियंत्याने दिलेल्या ले-आऊट नुसार शेतकऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. या योजनेसाठी आर्वी उपविभागासाठी १ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, पंचायत समितीकडून अजूनही ७० लाभार्थ्यांना देयक देण्यात आलेले नाही.

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर : अधिकाऱ्यांचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : हवालदील शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने धडक सिंचन योजना कार्यान्वित केली. परंतु, तब्बल ७० शेतकºयांना प्रत्यक्षक काम सुरू करून अद्याप योजनेची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नव्हे तर आर्वी पंचायत समिती प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.आर्वी उपविभागांतर्गत धडक सिंचन विहीर योजनेत ७०० विहीरी मंजूर आहेत. त्यापैकी २५० विहीरींच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अभियंत्याने दिलेल्या ले-आऊट नुसार शेतकऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. या योजनेसाठी आर्वी उपविभागासाठी १ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, पंचायत समितीकडून अजूनही ७० लाभार्थ्यांना देयक देण्यात आलेले नाही. पंचायत समितीला हा निधीच प्राप्त न झाल्याचे सांगण्यात येत आहे. देयक थकल्याने काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी राखून ठेवलेले पैसे तसेच काहींनी उसनवारी पैसे काढून आतापर्यंतचे बांधकाम केले आहे. कोरडवाहू शेतजमीन सिंचनाखाली येईल या आशेने होते नव्हते ते पैसे शेतकऱ्यांनी विहीर खोदण्यासाठी खर्च केले. पण हे नवीन संकट उभे झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. येत्या काही दिवसांनी पावसाचे आगमण होईल. त्यानंतर हे बांधकाम ठप्प पडण्याची शक्यता आहे. शिवाय झालेले खोदकामही खसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी