जिल्हा परिषद शाळांची नवीन सत्रातील पहिली घंटा येत्या २६ जूनला वाजणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली. यंदा प्रथमच संवर्ग-१ चे तब्बल ३६ अधिकारी जिल्ह्यातील ३६ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार ...
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्त ...
जैविक विविधता कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात १५८ जैव विविधता समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळास दिला आहे. प्रत्यक्षात मात्र या समित्या सक्रिय असण्य ...
अनुदानावर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाºया बियाणांसाठी यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पहिल्यांदाच थेट अनुदान योजना सुरू केली आहे. धानावर ७००, तूर १०० व सोयाबिन बियाण्यांवर जास्तीत जास्त १ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. ...
तासगाव तालुक्यातील सावळज गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले. लोणावळा येथील संजीवनी मेडीकल फाऊंडेशन या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. ...
विकास कामाच्या करारासंबंधाने ग्राम पंचायत सदस्याला एक हजाराची लाच मागणारा विजय बाजीराव मोरे (वय ५२) नामक जिल्हा परिषदेतील लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. जिल्हा परिषदेच्या परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रच ...
राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदा सध्या सत्ताधारी भाजपा-सेनेच्या ताब्यात आहेत, तर काही जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू राजकीय परिस्थिती असल्यामुळे एकमेकांशी तडजोडी करून सामूहिक सत्तास्थापन करण्यात आलेली आहे. या जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्य ...