सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्याला भरपूर वेळा लॉटरी लागावी अशी ईच्छा असते. पण लॉटरी लागलेले पैसे हे फार काळ टिकत नाहीत. ते पैसे कळत नकळत आपल्या हातून खर्च होत राहतात. पण आपण मेहनतीने कमवलेले पैसे मात्र आपल्याजवळ टिकून राहतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध ...
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी राजयोग हा येतच असतो. आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे स्थान आहे. राशीभविष्यानुसार आपल्या जीवनाची दिशा ही ठरत असते. पण कोणत्या पाच राशींना राजयोग आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व ...
Bappi Lahiri: बप्पीदांचे सोन्याप्रतीचे प्रेम नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींसाठी सोने परिधान करणे खूप शुभ असते. जाणून घ्या... ...