सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
पती हे आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत असतात. पती पत्नीचा विवाह झाल्यावर त्यांच्या नात्यामध्ये अधिक परिपक्वता येते आणि नातं खूप घट्ट होते. पती आणि पत्नी या दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम असते. त्यांना एकमेकांशिवाय करमत देखील नसेल आणि ते एकमेकांशिवाय राहू ...
या वर्षातील जानेवीरी आणि फेब्रुवारी हे दोन महिने काही राशींच्या व्यक्तिंसाठी अतिशय वाईट गेले आहे. पण येणारा नवीन मार्च महिन्यामध्ये त्यांचे नशिब बदलणार आहे. आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे स्थान आहे. आपले जीवन हे राशिभविष्यांवर देखील अवलंबू ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे योगदान आहे. आपले जीवन हे राशिभविष्यावर देखील अवलंबून असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कोणत्या राशीच्या लोकांनी सल्ल्याशिवाय रत्न धारण करू नये? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व ...